.. महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या माणसानं आता ”राज” करावं! तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Tejaswwini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय. या राजकीय भूकंपाचे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत पुकारलेले बंड ठरले आहे. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या घटनेने राज्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे अचानक फिरली. दरम्यान केवळ अजित पवार नव्हे तर त्यांच्यासोबत इतरही काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही काळापूर्वी एकनाथ शिंदेंनी … Read more