‘नातं बदलणार.. गोडवा वाढणार’; लग्नानंतर सई मुक्ता आंटीला ‘या’ नावाने हाक मारणार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही प्रेक्षकांनी या मालिकेला विशेष प्रेम दिले आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सईवरील प्रेमाखातर मुक्ता आणि सागर एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार झाले आहेत. … Read more

अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका आता पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट कायम चर्चेचा विषय ठरतात. तसेच यावेळीदेखील हा नवा ट्विस्ट मालिकेला रंगत आणून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. लवकरच मालिकेचा नायक अर्जुन हा सायलीच्या वडिलांना म्हणजेच मधुभाऊंना एका खोट्या आरोपातून बाहेर … Read more

स्पेशल अंगठ्यांसोबत सुरु झाला सागर- मुक्ताच्या आयुष्याचा नवा अध्याय; साखरपुडा विशेष भागाचा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच या मालिकेत सतत भांडणाऱ्या कोळी आणि गोखले कुटुंबात शुभकार्य पार पडणार आहे. ज्याची सुरुवात झाली असून मुक्ता- सागरचा साखरपुडा पार पडला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांना स्पेशल अंगठी … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेची यशस्वी वर्षपूर्ती; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘आता रडायचं नाही लढायचं… ठरलं तर मग’ अशा ब्रीदवाक्यासोबत या मालिकेचा पहिला प्रोमो आला. तेव्हापासून ते आजपर्यंत या मालिकेचं क्रेझ कायम राहील आहे. बघता बघता या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं आणि यानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने एक खास पोस्ट शेअर करत … Read more

जेवणाच्या मेनूवरून गोखले- कोळी कुटुंबात पुन्हा पेटला वाद; कसा असेल सागर- मुक्ताच्या लग्नाचा थाट..?

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांनी या मालिकेला, पालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या या मालिकेची कथा अत्यंत रंजक वळणावर येऊन … Read more

‘सुख म्हणजे..’ मालिकेच्या नव्या अध्यायाने रचला नवा विक्रम; अभिनेत्याने मानले प्रेक्षकांचे आभार

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. मालिकेचा टीआरपी घसरतो का काय..? असे वाटत असताना गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेने मालिकेला पुन्हा चर्चेत आणलं आहे. सध्या या मालिकेचे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत गौरी- जयदीपने नित्या- अधिराज म्हणून पुनर्जन्म घेतला आहे. या … Read more

परकेपणा संपणार..? सायली- अर्जुनच्या डीनर डेटनंतर दोघांचं नातं बहरणार..? नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील दिवाळी सीक्वेन्स दरम्यान एक मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बायको सायलीला अतिशय खास गिफ्ट दिले. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मधूभाऊ आणि आश्रमातील मुलांना घरी आणून सायलीला चकित केले. अर्जुनचे हे सरप्राईज पाहून सायली अतिशय आनंदी आणि तितकीच भावुक झाली. यानंतर, आपल्याला … Read more

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका … Read more

‘ठिपक्यांची रांगोळी’चा आज प्रसारित होणार शेवटचा भाग; निरोप घेताना कलाकार झाले भावुक

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली असून या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सुफळ संपूर्ण कथानकासह हि मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अखेर ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता रंगबेरंगी भावनांच्या रंगानी पूर्ण होणार आहे. दरम्यान मालिकेतील पात्र जगलेले कलाकार मात्र … Read more

पूर्ण होईल का मुक्ता- सागरच्या प्रेमाची गोष्ट..? ‘या’ दोन व्यक्ती घेणार पुढाकार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची नियमित उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा टॉप ५ मध्ये आहे. सध्या मालिकेत साईच्या … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Harshada Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत … Read more

‘सायलीची दिवाळी अर्जुन स्पेशल करणार… सुभेदारांच्या घरी मधूभाऊ येणार’; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. शिवाय मालिकेतील ट्विस्ट हे पाहण्याजोगे असतात. मालिकेतील रस वाढविण्यासाठी हि रंजक वळणे कामी येतात. मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरिजच्या बंधनात अडकलेले सायली आणि अर्जुन यांचे नाते आता अनोख्या वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच दिवाळी पाडव्यानिमित्त अर्जुनने … Read more

कोणाची निवड करेल सई..? सागर कि सावनी..? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर अगदी २ महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अलीकडेच मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या मालिकेच्या कथानकट मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत … Read more

गौरी- जयदीपच्या पुनर्जन्म कथेत झळकणार नवी पात्रे.. तर ‘हि’ जुनी पात्र घेणार प्रेक्षकांचा निरोप

Sukh Mhnaje nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. या मालिकेत गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. प्रत्येकाने साकारलेली पात्र हि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी नेहमीच अव्वल स्थानावर … Read more