‘ठरलं तर मग’ मालिकेची यशस्वी वर्षपूर्ती; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘आता रडायचं नाही लढायचं… ठरलं तर मग’ अशा ब्रीदवाक्यासोबत या मालिकेचा पहिला प्रोमो आला. तेव्हापासून ते आजपर्यंत या मालिकेचं क्रेझ कायम राहील आहे. बघता बघता या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं आणि यानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने एक खास पोस्ट शेअर करत … Read more

जेवणाच्या मेनूवरून गोखले- कोळी कुटुंबात पुन्हा पेटला वाद; कसा असेल सागर- मुक्ताच्या लग्नाचा थाट..?

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांनी या मालिकेला, पालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या या मालिकेची कथा अत्यंत रंजक वळणावर येऊन … Read more

‘सुख म्हणजे..’ मालिकेच्या नव्या अध्यायाने रचला नवा विक्रम; अभिनेत्याने मानले प्रेक्षकांचे आभार

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. मालिकेचा टीआरपी घसरतो का काय..? असे वाटत असताना गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेने मालिकेला पुन्हा चर्चेत आणलं आहे. सध्या या मालिकेचे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत गौरी- जयदीपने नित्या- अधिराज म्हणून पुनर्जन्म घेतला आहे. या … Read more

झी मराठीची ’36 गुणी जोडी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

36 guni jodi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे किंवा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद करण्यात आल्या. त्यामुळे या मालिकांचे कथानक पूर्ण होऊ शकले नाही. तर काही मालिका मात्र कथानक पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसल्या. दरम्यान झी मराठीवरील आणखी … Read more

हेमांगी कवी साकारतेय हिंदी मालिकेत मराठमोळी भूमिका; म्हणाली, ‘हे पात्र साकारताना..’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी केवळ तिच्या अभिनय शैलीमुळे नव्हे तर ती शेअर करत असलेल्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येताना दिसते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून हेमांगी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी भाषिक प्रोजेक्ट्समध्ये देखील हेमांगी काम करते … Read more

परकेपणा संपणार..? सायली- अर्जुनच्या डीनर डेटनंतर दोघांचं नातं बहरणार..? नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील दिवाळी सीक्वेन्स दरम्यान एक मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बायको सायलीला अतिशय खास गिफ्ट दिले. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मधूभाऊ आणि आश्रमातील मुलांना घरी आणून सायलीला चकित केले. अर्जुनचे हे सरप्राईज पाहून सायली अतिशय आनंदी आणि तितकीच भावुक झाली. यानंतर, आपल्याला … Read more

बाबाजी लक्ष असू द्या!! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला 10 वर्ष पूर्ण..; प्राजक्ताने शेअर केली खास पोस्ट

Julun Yeti Reshimgathi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता बिजनेस वुमन म्हणून प्राजक्ताकडे पहिले जाते. मालिका, चित्रपट आणि सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, प्राजक्ताची अत्यंत गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेला … Read more

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका … Read more

‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेता झळकणार ‘या’ मालिकेत; साकारणार महत्त्वाची भूमिका

Amey Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरीही मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ही कलाकार मंडळी नवनवीन प्रोजेक्ट्समधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय … Read more

‘ठिपक्यांची रांगोळी’चा आज प्रसारित होणार शेवटचा भाग; निरोप घेताना कलाकार झाले भावुक

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली असून या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सुफळ संपूर्ण कथानकासह हि मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अखेर ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता रंगबेरंगी भावनांच्या रंगानी पूर्ण होणार आहे. दरम्यान मालिकेतील पात्र जगलेले कलाकार मात्र … Read more

राणा दा’च्या कार्यक्रमात सहभागी होणार ‘पापा की परी’; आता येईल मजा.. का वाटेल सजा..?

Jau Bai Gavat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हार्दिक जोशी एका नव्या रिऍलिटी शोच्या माध्यमातून ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या आगामी कार्यक्रमाचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये हार्दिकचा रांगडा अंदाज पाहून प्रेक्षकांची कार्यक्रमाबाबतची उत्सुकता वाढली. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमाचे नाव ‘जाऊ बाई गावात’ असे आहे. … Read more

पूर्ण होईल का मुक्ता- सागरच्या प्रेमाची गोष्ट..? ‘या’ दोन व्यक्ती घेणार पुढाकार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची नियमित उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा टॉप ५ मध्ये आहे. सध्या मालिकेत साईच्या … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Harshada Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत … Read more