‘सायलीची दिवाळी अर्जुन स्पेशल करणार… सुभेदारांच्या घरी मधूभाऊ येणार’; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. शिवाय मालिकेतील ट्विस्ट हे पाहण्याजोगे असतात. मालिकेतील रस वाढविण्यासाठी हि रंजक वळणे कामी येतात. मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरिजच्या बंधनात अडकलेले सायली आणि अर्जुन यांचे नाते आता अनोख्या वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच दिवाळी पाडव्यानिमित्त अर्जुनने … Read more

‘होईन सावली उन्हात घर जरी…’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे शीर्षकगीत व्हायरल

Lakshmichya Pavlani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक संपले म्हणून त्या मालिका ऑफ एअर गेल्या. तर काही मालिकांचा टीआरपी खाली घसरल्याने त्या मालिका बंद करण्यात आल्या. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होताना दिसत आहेत. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका सुरु झाली असून तिला प्रेक्षकांची चांगली पसंती … Read more

शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, ‘आपली पहिली भेट झाली तेव्हाच…’

Tula shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका सध्या तुफान चर्चेत आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हि अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तर मालिकेतील भुवनेश्वरी अर्थात अभिनेता कविता मेढेकर यांनी … Read more

गौरी- जयदीपच्या पुनर्जन्म कथेत झळकणार नवी पात्रे.. तर ‘हि’ जुनी पात्र घेणार प्रेक्षकांचा निरोप

Sukh Mhnaje nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. या मालिकेत गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. प्रत्येकाने साकारलेली पात्र हि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी नेहमीच अव्वल स्थानावर … Read more

‘हा प्रवास भावनिक होता…’; ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला निरोप देताना अभिनेत्री झाली भावुक

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. नुकतच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरील शेवटचा दिवस कलाकारांनी साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीवर असलेली ही मालिका प्रचंड गाजली. प्रेक्षकांनी या मालिकेला, मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले … Read more

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचे शूटिंग पूर्ण; कलाकारांनी साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिका टीआरपी कमी असल्यामुळे तर काही मालिका कथानक संपल्यामुळे ऑफ एअर गेल्या. यामध्ये आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’चा देखील समावेश होतो आहे. लवकरच हि मालिका संपणार असून त्याजागी नवी मालिका सुरु होणार आहे. नुकताच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा … Read more

अर्जुन- सायलीच्या लग्नाचं सत्य कल्पनाला समजणार..? मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेने नुकते ३०० भाग पूर्ण केले आहेत. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकली. मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र, रंजक ट्विस्ट हे या मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाची कारणे आहेत. या मालिकेतील अर्जुन- सायलीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकूनही ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते … Read more

कडू आज्जी बदलली..; ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची एंट्री

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी आणि अभिनेत्री शर्वरी जोग हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. त्यांच्या पात्रांची नावे कबीर आणि गुंजा अशी आहेत. या मालिकेचं कथानक छोट्याशा गावातल्या गुंजाभोवती फिरतं. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका चांगला जोर लावताना … Read more

जयदीप- गौरीचा पुनर्जन्म होणार..; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकणार

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेचे कथानक इतक्या वेगळ्या पद्धतीने पुढे जात आहे कि पाहून प्रेक्षकांमध्ये पुढील भागांबाबतची उत्सुकता आणखीच वाढते आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार..? याबाबत चर्चा सुरु असताना नुकताच याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्याप्रमाणे मालिकेचे कथानक … Read more

अखेर सत्य उघड होणार!! प्रिया- अस्मिताचा खोटेपणा अर्जुनसमोर येणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल. सध्या या मालिकेचा टीआरपी इतर मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. मालिकेच्या कथनकानुसार, सायली- अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याचे आपण पाहिले. मात्र अलीकडेच सायली गरोदर असल्याचे समोर आले आणि सुभेदार कुटुंबात आनंदी आनंद झाला. कॉन्ट्रॅक्ट मरीज असताना सायली गरोदर कशी … Read more

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेचे 900 भाग पूर्ण; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘प्रेमाची गोष्ट’ या सर्व मालिका स्टार प्रवाहाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांवर प्रेक्षकांकडून कायम प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो. … Read more

‘जीव माझा गुंतला’मधील मल्हार ‘या’ नव्या मालिकेत दिसणार; महत्वाची भूमिका साकारणार

Saurabh Chaughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनी ही टीआरपी रेसमधील अत्यंत आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडताना दिसतात. याच वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अलीकडेच सप्टेंबर महिन्यात बंद झाली. मालिकेने अचानक निरोप घेतल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. मालिका संपली मात्र मालिकेतील अंतरा आणि मल्हार प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. तर आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी … Read more

‘जयदीप- गौरीच्या प्रेमाचा शेवट करणार शालिनी..’; मालिकेचा अंगावर काटा आणणारा प्रोमो व्हायरल

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली आहे. मालिकेचे कथानक, वळणे, कलाकारांचा अभिनय आणि शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीचे कारण ठरले. दरम्यान नुकतेच या मालिकेने ९०० भाग पूर्ण करून आणखी एक यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. मध्यंतरी … Read more

MHJ फेम वनिता खरातची ‘या’ मालिकेत खतरनाक एंट्री; साकारतेय महत्वपूर्ण भूमिका

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून अनेक विनोदी कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. परफेक्ट कॉमिक टायमिंगच्या जोरावर वनिताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या प्रत्येक प्रहसनात तिच्या पदरी आलेली भूमिका गाजली आहे. केवळ महाराष्ट्राची हास्यजत्रा नव्हे … Read more

‘या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं…’; ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेला मानेंचा निरोप

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे … Read more