Vaibhav Mangle | ‘मराठी सण आल्यावरच प्रदूषण वाढतं का?’ वैभव मांगलेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर

Vaibhav Mangle

Vaibhav Mangle | आजकाल प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. अनेक शारीरिक व्याधींना मानवाला सामोरे जावे लागत आहे. अशा दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यावेळी मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी फेसबुक … Read more