प्रियदर्शनीच्या ‘लग्नाला 60 दिवस बाकी’…? MHJ फेम अभिनेत्रीच्या पोस्टमूळे चर्चांना उधाण

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले. यामध्ये अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरचा देखील समावेश आहे. पुण्याची विनम्र अभिनेत्री अशी प्रियदर्शनीची ओळख. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विविध प्रहसनांच्या माध्यमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांना हसवते. शिवाय तिने अभिनेता सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ या चित्रपट मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे आता … Read more

बाबाजी लक्ष असू द्या!! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला 10 वर्ष पूर्ण..; प्राजक्ताने शेअर केली खास पोस्ट

Julun Yeti Reshimgathi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता बिजनेस वुमन म्हणून प्राजक्ताकडे पहिले जाते. मालिका, चित्रपट आणि सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, प्राजक्ताची अत्यंत गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेला … Read more

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका … Read more

‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेता झळकणार ‘या’ मालिकेत; साकारणार महत्त्वाची भूमिका

Amey Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरीही मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ही कलाकार मंडळी नवनवीन प्रोजेक्ट्समधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय … Read more

‘नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका..’; ‘शशांक’ला निरोप देताना चेतन झाला भावुक

Chetan Vadnare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता अप्पू- शशांकची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार नाही. मालिकेला आणि प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार मंडळी प्रचंड भावुक झाली आहेत. View this post on Instagram A post shared by Star Pravah (@star_pravah) शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, … Read more

‘मॅडहेड देवकी’ला निरोप देताना भावुक झाली अभिनेत्री; म्हणाली, ‘ती माझ्याबरोबर नेहमी राहील..’

Bhakti Ratnaparkhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं कथानक आता २५ वर्ष पुढे गेलं आहे. ज्याची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेत आता गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येईल. याचे प्रोमो गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल होत आहेत. मालिकेच्या या नव्या पर्वात जुन्या पर्वातील काही कलाकार मात्र दिसणार नाहीत. यामध्ये माधवी निमकर, … Read more

‘ठिपक्यांची रांगोळी’चा आज प्रसारित होणार शेवटचा भाग; निरोप घेताना कलाकार झाले भावुक

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली असून या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सुफळ संपूर्ण कथानकासह हि मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अखेर ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता रंगबेरंगी भावनांच्या रंगानी पूर्ण होणार आहे. दरम्यान मालिकेतील पात्र जगलेले कलाकार मात्र … Read more

राणा दा’च्या कार्यक्रमात सहभागी होणार ‘पापा की परी’; आता येईल मजा.. का वाटेल सजा..?

Jau Bai Gavat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हार्दिक जोशी एका नव्या रिऍलिटी शोच्या माध्यमातून ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या आगामी कार्यक्रमाचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये हार्दिकचा रांगडा अंदाज पाहून प्रेक्षकांची कार्यक्रमाबाबतची उत्सुकता वाढली. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमाचे नाव ‘जाऊ बाई गावात’ असे आहे. … Read more

पूर्ण होईल का मुक्ता- सागरच्या प्रेमाची गोष्ट..? ‘या’ दोन व्यक्ती घेणार पुढाकार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची नियमित उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा टॉप ५ मध्ये आहे. सध्या मालिकेत साईच्या … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Harshada Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत … Read more

‘सायलीची दिवाळी अर्जुन स्पेशल करणार… सुभेदारांच्या घरी मधूभाऊ येणार’; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. शिवाय मालिकेतील ट्विस्ट हे पाहण्याजोगे असतात. मालिकेतील रस वाढविण्यासाठी हि रंजक वळणे कामी येतात. मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरिजच्या बंधनात अडकलेले सायली आणि अर्जुन यांचे नाते आता अनोख्या वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच दिवाळी पाडव्यानिमित्त अर्जुनने … Read more

कोणाची निवड करेल सई..? सागर कि सावनी..? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर अगदी २ महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अलीकडेच मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या मालिकेच्या कथानकट मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत … Read more

‘होईन सावली उन्हात घर जरी…’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे शीर्षकगीत व्हायरल

Lakshmichya Pavlani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक संपले म्हणून त्या मालिका ऑफ एअर गेल्या. तर काही मालिकांचा टीआरपी खाली घसरल्याने त्या मालिका बंद करण्यात आल्या. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होताना दिसत आहेत. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका सुरु झाली असून तिला प्रेक्षकांची चांगली पसंती … Read more