अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका आता पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट कायम चर्चेचा विषय ठरतात. तसेच यावेळीदेखील हा नवा ट्विस्ट मालिकेला रंगत आणून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. लवकरच मालिकेचा नायक अर्जुन हा सायलीच्या वडिलांना म्हणजेच मधुभाऊंना एका खोट्या आरोपातून बाहेर … Read more